- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सचिन तेंडुलकरांना जाहिरात करायची तर भारतरत्न परत करा; बच्चू कडू आक्रमक
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online gaming)जाहिराती करणं बंद करावं, अन्यथा भारतरत्न माघारी देऊन जाहिराती कराव्या अशी आक्रमक भूमिका माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी केली आहे. सचिन तेंडुलकरांनी कोणतीतरी एक भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू […]
-
जळगावच्या प्रसिद्ध व्यासायिकांवर पुण्यात गुन्हा दाखल: कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप
Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी […]
-
कावड यात्रेत खुलेआमपणे तलवार फिरवणं आमदार बांगरांना महागात पडलं, गुन्हा दाखल
MLA Santosh Bangar : सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. नाग समजून दूध पाजलं, मात्र आता उलटून डसायला लागला, असं वक्तव्य […]
-
राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र
Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात […]
-
‘सत्ताधाऱ्यांना दुष्काळाची जाणीव आहे का?’ सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील संतापले
Jayant Patil : राज्य सरकारकडून सध्या राज्यात कोट्यावधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर दुसरीकडे पाऊस लांबल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला […]
-
पंकजा मुंडेंनी वेळ साधली! ‘शिवशक्ती’ नावामागे दडलंय ‘राजकीय कमबॅक’ चं गणित
बीड : राजकारणातील सुरू असलेल्या कुरघोडींमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांचा राज्यव्यापी दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा पंकजा मुंडे सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याची जशी चर्चा होत आहे तसेच याच्या नावाचीदेखील तेवढीच चर्चा होत आहे. पंकजांच्या […]









