अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (district bank) आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन (Uday Gulabrao Shelke) अॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या रविवारी सकाळी 11 वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे. उदय शेळके यांना काही महिन्यांअगोदर हृदयविकाराचा […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Buldhana Collector Office) स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. […]
मुंबई : आर्ट इंडिया फाउंडेशन संस्थापक (Art India Foundation), इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक (India Art Gallery)आणि खुला आसमान या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे संयोजक मिलिंद साठे (Milind Sathe)(वय 60) यांचे शुक्रवारी रात्री (दि.10) अल्पशा आजाराने निधन झाले. मिलिंद साठे यांची अलिकडच्या काळातील ओळख त्यांच्या चित्रकलाविषयक सामाजिक उपक्रमांमुळे होती. इंडिया आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील […]
Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant […]
मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे नाशिक : पाच वर्षापूर्वी भाजप (BJP ) सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतले होते. त्यावेळी नाशिक (Nashik ) महापालिकेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुकाही आल्या आहेत आणि भाजप कार्यकारिणी निमित्ताने देवेंद्र फडणवीस देखील नाशकात आले आहे. यानिमित्ताने नाशिककरांना या घोषणाची आठवण झाली. भाजप सरकार सत्तेत असताना […]