- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
इचलकरंजीकरांनी ‘सुळकूड’चा हट्ट सोडावा अन्यथा रक्तपात होईल’ : मंत्री मुश्रीफांचा टोकाचा इशारा
कोल्हापूर : इचलकरंजीला सुळकूड योजनेतून पाणी न देण्याचा एकमुखी निर्धार दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. तसंच इथल्या जनतेने हट्ट सोडावा, सुळकूड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. आज (रविवारी) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात दूधगंगा बचाव कृती समितीची सर्वपक्षीय व्यापक […]
-
‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; फडणवीसांची परभणीत मोठी घोषणा
Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गामुळे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतंय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करतोय यातून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचं भाग्य उजळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा निधी दिला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. परभणीत आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री […]
-
‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले दुष्काळाचे संकेत; शासन लागले तयारीला
परभणी : महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. आपल्या सगळ्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र परिस्थिती गंभीर होत आहे, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी काळातील दुष्काळाचे संकेत दिले. ते परभणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह परभणी जिल्ह्यातील आमदार […]
-
NCP Crisis : पवारांकडून बोध घ्या; गुलाबरावांनी राऊतांना डिवचलं
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट (NCP Crisis) पडली आहे. सत्ताधारी गटातीलच नाही तर विरोधी पक्षांतील नेतेही असेच बोलत आहेत. असे असतानाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मात्र पक्षात कोणतीच फूट नाही असे वारंवार सांगत आहेत. तितक्याच ताकदीने लोकांसमोर जात सभाही घेत आहेत. यावरूनच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाविकास […]
-
इंडिया आघाडीचं ठरलं! पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? काँग्रेस नेत्यानं थेट नावच सांगतिलं
Congress : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे राजकीय पारा वाढला आहे. आधीच तर विरोधी पक्ष किमान समान कार्यक्रम घेऊन मोठ्या मुश्किलीन एकत्र आले आहेत. विरोधकांची (Congress) ही एकता किती […]
-
Lumpy चा विळखा घट्ट! नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणचा बाजार बंद
Lumpy Disease : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात लम्पी (Lumpy Disease) हा जनावरांना होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील आता यावर कठोर पाऊले उचलली आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार नुकताच शेवगाव तालुक्यात रविवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद ठेवणायचे आदेश […]









