- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टिमेटम! घरासमोरच करणार आंदोलन; कारण काय?
Bacchu Kadu on Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर विरोधात राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे […]
-
मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, दीड तासांच्या भाषणात फक्त…
Supriya Sule reaction on PM Modi’s Speech : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काँग्रेसवर तुटून पडले. त्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएम मोदी यांच्यावर टीका केली आहे. सुळे […]
-
धक्कादायक! ठाण्यातील रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू; उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Thane Kalwa Hospital News : ठाणे शहरातील कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हा आरोप नाकारला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी […]
-
Manipur Violence : ‘हिंसाचार अदानींसाठीच..,’; प्रकाश आंबेडकरांचा दावा
Manipur Violence : मणिपूरध्ये मागील तीन महिन्यांपासून दोन समाजात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे. हिंसाचार उद्योजक गौतमी अदानी यांच्यासाठी घडवला जात असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकरांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. […]
-
15 August : अजितदादा पुण्यापासून दूरच! रायगडच्या गोगावले-तटकरे संघर्षावर CM शिंदेंची युक्ती
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि पालकमंत्रीपदावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलेच मान-अपमान नाट्य रंगलं आहे. अशातच येत्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानिमित्ताने कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार, कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात विशेषतः नाशिक, रायगड, पुणे, जळगाव या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होत्या. […]
-
कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न थेट पंतप्रधानांच्या दारी, आमदार रोहित पवारांचं थेट पत्र
Mla Rohit Pawar : मागील अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसी प्रश्नावर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला पाहिजे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी उपोषण तसेच उद्योगमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. आता खुद्द आमदार पवार यांनी या प्रश्नी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना […]









