अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहेत. भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात […]
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना बढती दिली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे. दिल्ली येथे शनिवारी (दि. ११) मोठी बैठक पार पडली. […]
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हिंदुत्व सोडून काल भाकरी भाजायला गेले होते का? हेच जर मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो असतो तर लगेच हिंदुत्व सोडले म्हणून बोंब मारली असती. मग काल मोदींनी केले त्याला काय म्हणाल तुम्ही. त्यामुळे भाजप (BJP) म्हणजे हिंदुत्व नाही, हे समजून घ्या. आज हा […]
वाशीम : पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan case) संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, मी आणि देवेंद्र फडणवीस मात्र, संजय राठोड यांच्या पाठीशी उभे राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे सांगितले. पोहरादेवी येथे […]
वाशिमः बंजारा समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यासाठी बंजारा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मागील अडीच वर्ष बंजारा समाजासाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. मात्र, आमच्या सरकारमध्ये बंजारा समाजासाठी तिजोरी खुली केली असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते […]
वर्धा : उद्योग Industry) उभारणीसाठी वर्धा परिसरात अनेक बंधन आहेत. ती सर्व केंद्र सरकारने घातली आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांना व्यापार, व्यवसाय करताना अडचणी येत आहे. मात्र, प्रामुख्याने वर्ध्यात टेक्सटाईल पार्क उभे करण्यासाठी आपण सर्व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेटू आणि हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]