जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही […]
मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मंत्री करायला नको होतं. त्यांनी कुणाकडं तरी पक्षाचं नेतृत्व द्यायला हवं होतं, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे (Parbhani) खासदार संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी केलं. दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळं ही गद्दारी झाल्याचं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच टीका […]
Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या भावकीतील चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81) यांनी आत्महत्या (Suicide) केली. त्यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून स्वतःवर गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक घटनेमुळे लातुरात खळबळ उडाली असून माहिती मिळताच पोलीस […]
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (price of onions) सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) […]