उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. याचाच प्रत्यय उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात सावंत-पाटील वादात दिसून आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanaJagjitSingh Patil) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तानाजी सावंत म्हणाले, कोणाला काय वाटतंय? त्याला मी भीक […]
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या. सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील […]
नागपूर : आंतरराष्ट्रीय कथाकार आणि अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर (Guru Devkinandan Thakur) महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जोपर्यंत सनातनी बहुसंख्य आहेत तोपर्यंत भारत धर्मनिरपेक्ष देश असेल. ज्या दिवशी सनातनी अल्पसंख्याक होतील त्या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष देश म्हणून टिकणार नाही. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा येईपर्यंत प्रत्येक सनातनी (Sanatani) व्यक्तीने पाच ते सहा मुले जन्माला घालायला […]
बुलढाणा : आता संजय राऊतांचं थोबाड फोडायची वेळ आलीय, असल्याचा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या भाषेत वक्तव्य करीत आहे त्यामुळे आता त्यांची थोबाड फोडायची आणि जीभ हासाळण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले आहेत. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर संजय राऊत कायमच विरोधकांवर निशाणा साधत असतात. उद्धव […]
पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठासमोरच होणार आहे. तसेच सलग तीन दिवस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आता […]
सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी असल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी लगावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. शहाजीबापू पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा दोन हजार कोटींचा व्यवहार झाला, […]