- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut News : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सरकारला जावंच लागणार आहे. या सरकारचे आता फक्त तीन महिने राहिले आहेत. न्यायालयाने शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकावर हल्लाबोल केला. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. तसेच राज्य […]
-
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? बच्चू कडूंनी तारीखच सांगून टाकली
Bachchu Kadu on Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आता या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर […]
-
Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…
Ajit Pawar On Sushma Andhare : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना बोलताना चांगलेच सुनावले आहे. सुषमा अंधारे यांनी काही दिवासंपूर्वी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांची तक्रार शरद पवारांकडे केली होती. माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होते त्यावर विधानसभेत त्यांनी आवाज उठवला नसल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. […]
-
Weather Update : राज्यात पारा वाढला, पुढील तीन दिवस ‘या’ भागांमध्ये उष्णता वाढणार
Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे […]
-
ED notice : चौकशीसाठी वेळ वाढवून देण्यात द्यावा, जयंत पाटलांची ईडीकडे मागणी
Jayant Patil ED notice : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाचा हा निर्णय येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
सरकारला धोका नाही पण लढाई संपलेली नाही; Ujjwal Nikam यांचे विश्लेषण
Ujjwal Nikam On Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी नेमलेला व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही न्यायालयाने फटकारले आहे. अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी […]









