भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीकविमा घोटाळा झाला याचा पाडाच विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यानंतर कृषीमंत्री
धनंजय मुंडेंना संरक्षण आहे, असा दावा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात
Chhagan Bhujbal Answer To Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. आज पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडे कधी राजीनामा देतात, याची वाट भुजबळ बघत आहेत, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन […]
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
Social Worker Anjali Damania Press Conference : आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची (Anjali Damania) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे […]