अमितशाह यांचा महाराष्ट्र दौरा रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे.
मतदारसंघातील विकास कामे हीच माझ्या कार्याची पावती आहे. आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.
मतदारसंघात असलेल्या बाजार समितीचा कारभार सुरळीत चालून शेतकरी-व्यापाऱ्यांना त्याचा लाभ व्हवा. त्यांची भरभराट व्हावी यासाठी
सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब
निलंगा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांना विविध संघटनांना पाठिंबा दिला आहे.