विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जरांगेंनी आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकलेली नाही.
मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही.
आगितून निघालो आणि फुपाट्यात पडलो असं कधीच वाटून देणार नाही असं म्हणत अजित पवारंनी हिरामण खोसकर यांना शब्द यावेळी दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे.
विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.