मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडुंनी नवनीत राणांना पाडायची सुपारी घेतली होती, या शब्दांत आमदार रवि राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल चढवलायं.
अजित पवारांनी पक्षात असताना पक्षाच्या बाहेर असतानाही त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय
ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
पराभवाच्या भितीने भाजपकडून रडीचा डाव खेळला जात असंही पटोले म्हणाले आहेत. तसंच, राज्य सरकारची योजना दूत मान्यताही रद्द करावी