नवी दिल्ली: देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘चिनीमंडी’ संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल पुरस्कार देण्यात आले. या सोहळ्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana Pandharpur) अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना सर्वाधिक जलद साखर कारखाना अधिग्रहण या श्रेणीत पुरस्कार […]
Udhav Thackeray News : चोराला तरी लाज असते, पण यांचा चोरीचा मामला अन् जोरजोरात बोंबला, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटासह भाजपला जळजळीत टीका केली आहे. दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आयोजित सभेत ते बोलत होते. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही […]
Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी […]
Bhaskar Jadhav On BJP : एकेकाळी झेंडे नसलेल्या पक्षाच्या नेत्यााल बाळासाहेबांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरु आहे. चिपळूणमध्ये आज जनसंवाद यात्रेची सभा पार पडली. या सभेदरम्यान, बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपकडे झेंडे नसल्याचा जुना किस्सा भाषणात सांगितला […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश […]
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]