Nashik Vidhan Parishad मध्ये शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे
जे दुसरे काही उमेदवार उभे आहेत त्यांनी कधी हातात खडू घेतला नाही, त्यांना फक्त आमदार व्हायचंय अशी टीका टीडीएफचे उमेदवार कचरे यांनी केली आहे.
Omraje Nimbalkar यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले होते. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना सल्ला देत प्रत्युत्तर दिले.
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.