- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Devendra Fadnavis : लोकसभा की विधानसभा? फडणवीसांचं उत्तर अन् पिक्चर क्लिअर!
Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा आणि (Lok Sabha Election) त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. कोण कुठून लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नसले तरी दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. लोकसभा निवडणूक लढणार […]
-
Lok Sabha Election : ‘बुलढाणा मतदारसंघ आमचाच’; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून राजकीय (Lok Sabha Election) पक्षांत जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. नेतेमंडळींकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपकडून (BJP) आता बुलडाण्यावरही दावा सांगितला जात आहे. त्यावरूनच आता शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे. शिंदे […]
-
BJP पदाधिकाऱ्याची फडणवीसांच्या नागपुरातच हत्या; नेमकं काय घडलं?
BJP : भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याचं नागपूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याचं नाव राजू डेंगरे असं आहे. तो पाचगाव येथे ढाबा चालवत होता. Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ […]
-
Bacchu Kadu : ‘निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन’; बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी
Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक […]
-
Anil Deshmukh यांचं मोठं विधान; सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार
Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल […]
-
Gram Panchayat Election Result : बीआरएसची एन्ट्री; भंडारा-बीडमधील 10 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
Gram Panchayat Election Result : तेलंगणाच्या (telangana)भारत राष्ट्र समिती अर्थात (BRS) पक्षानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या Gram Panchayat Election Resultमाध्यमातून महाराष्ट्रात (Maharashtra)झेंडा रोवला आहे. बीआरएस पक्षाला भंडारा (Bhandara)जिल्ह्यासह बीड (Beed)जिल्ह्यामध्येही लोकांची पसंती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर तसेच बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao)यांच्या बीआरएस पक्षाने वर्चस्व राखले आहे. बीडमधील […]









