Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल बस समोरासमोर धडकल्या. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर ही दुर्घटना घडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघात भीषण असल्याने […]
Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. आज शुक्रवारी मुंबईसह, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर […]
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. या दरम्यान, एक दु:खद घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, कोरपना आणि गोंडपिंप्री तालुक्यात वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत […]
Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात […]
मुंबई : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताबदल करण्यासाठी आणि काँग्रेसचे संचालक फोडण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. त्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी फुटलेल्या संचालकांवरही भाष्य केलं. (Amravati District co-operative bank chairman and vice chairman […]
Nitin Gadkari : रोखठोकपणे भूमिका मांडणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख. अशातच आता गडकरी यांनी आपण एका निवडणुकीत कसं हरलो होतो? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवलं, पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी रंगवूनच सांगितला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी […]