- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
-
Video : ‘आय विश’ म्हणत राज्यातील ड्रग्ज कारवाईत समीर वानखेडेंची एन्ट्री; फडणवीसांवरही केले भाष्य
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
-
शाई फेक झाली की शर्ट बदलतो अन् तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो : चंद्रकांतदादा पाटील
अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. […]
-
Gadchiroli 5 People Murder Case : अखेर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा उलगडा; गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
Gadchiroli 5 People Murder Case : गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा Gadchiroli 5 People Murder Case उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याच कुटुंबातील महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी त्या दोन महिला आरोपींची नावं आहेत. याच कुटुंबातील सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी […]
-
बांग्लादेशच्या एका निर्णयानं भारतातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात; विदर्भातील शेतकरी आक्रमक…
Orange Export : काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export)बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बांग्लादेशला (Bangladesh)बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा भारतामधून (INDIA)आयात करतो. भारत सरकारने बांगलादेशमधून (Bangladesh) निर्यात होणारा कांदा थांबवला, त्यामुळे बांगलादेशने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क (Import duty on oranges)वाढवून भारताची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे आता बांग्लादेशच्या एका निर्णयामुळे […]
-
गडचिरोलीत धक्कादायक घटना: कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]









