- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Gadchiroli 5 People Murder Case : अखेर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा उलगडा; गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
Gadchiroli 5 People Murder Case : गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा Gadchiroli 5 People Murder Case उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याच कुटुंबातील महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी त्या दोन महिला आरोपींची नावं आहेत. याच कुटुंबातील सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी […]
-
बांग्लादेशच्या एका निर्णयानं भारतातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात; विदर्भातील शेतकरी आक्रमक…
Orange Export : काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export)बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका बांग्लादेशला (Bangladesh)बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा भारतामधून (INDIA)आयात करतो. भारत सरकारने बांगलादेशमधून (Bangladesh) निर्यात होणारा कांदा थांबवला, त्यामुळे बांगलादेशने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क (Import duty on oranges)वाढवून भारताची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे आता बांग्लादेशच्या एका निर्णयामुळे […]
-
गडचिरोलीत धक्कादायक घटना: कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू, गूढ उकलेना
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असा पाच जणांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अहेरी तालुका हादरला आहे. तालुक्यातील महागाव येथे 24 तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर 8 ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलाचा मृत्यू […]
-
जरांगेंच्या दबावाला सरकार बळी पडल्यास पाचपट मोठी सभा घेऊ; नागपूरात ओबीसी नेता आक्रमक
नागपूर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे आक्रमक आहेत. आज झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी सरकारकडे दहा दिवसांची डेडलाइन राहिलेली असे ठणकावून सांगितले आहे. तसेच सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. आता सरकारमधील मंत्रीही जरांगेविरोधात बोलू लागले आहे. मनोज जरांगे पाटलांची ओबीसीमधून […]
-
रेल्वे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! उपराजधानीत 9 किलो सोनं जप्त; दोघं पोलिसांच्या जाळ्यात…
Nagpur Crime : रेल्वेतून सोन्याची तस्करी करणारे दोघं रेल्वे पोलिसांच्या (Railway Police)जाळ्यात अडकले आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची नऊ किलो सोन्याची बिस्किटं (Gold Biscuits)जप्त केली आहेत. नागपूर स्टेशनवर (Nagpur Railway Station)रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सोने तस्करी (Gold Smuggling)करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गरबा उत्सवाच्या स्वस्तातील […]
-
Nagpur News : पटोले-वडेट्टीवारांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]










