- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
Anil Deshmukh यांचं मोठं विधान; सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार
Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल […]
-
Gram Panchayat Election Result : बीआरएसची एन्ट्री; भंडारा-बीडमधील 10 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
Gram Panchayat Election Result : तेलंगणाच्या (telangana)भारत राष्ट्र समिती अर्थात (BRS) पक्षानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या Gram Panchayat Election Resultमाध्यमातून महाराष्ट्रात (Maharashtra)झेंडा रोवला आहे. बीआरएस पक्षाला भंडारा (Bhandara)जिल्ह्यासह बीड (Beed)जिल्ह्यामध्येही लोकांची पसंती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर तसेच बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao)यांच्या बीआरएस पक्षाने वर्चस्व राखले आहे. बीडमधील […]
-
Gram Panchayat Election : राज्यातील 2,369 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, कोण मारणार बाजी?
Gram Panchayat Election: पुढील वर्षी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, आज सर्वच राजकीय पक्षांची लिटमस टेस्ट आहे. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा […]
-
जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून आरक्षण मिळते का ? राधाकृष्ण विखेंचा सवाल
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरंगे-पाटील याचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) अंतरवली सराटीत उपोषण सुरू असतांना आंदोलनाला हिसक वळण लागलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांची घर जाळण्यात आली होती. यावर आता महसूल मंत्री […]
-
Govardhan Sharma : सलग सहा वेळा आमदार झालेले गोवर्धन शर्मा यांचं निधन
Govardhan Sharma : भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी कर्करोगाने त्यांचं निधन झालं आहे. आमदार गोवर्धन शर्मा अकोला मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी…नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा […]
-
Maratha Reservation : ‘कुणबी दाखले मिळाले तरी फायदा नाहीच’; बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण…
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, त्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेत आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले […]










