Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे […]
Sudhir Mungantiwar : धुळे जिल्ह्यातील बोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातल्याने बिबट्याला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत. या नरभक्षक बिबट्याने आत्तापर्यंत 2 बालकांचा बळी घेतला असून एका बालकाला गंभीर जखमी केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहे. ‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल […]
Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
Bacchu Kadu : राज्य सरकारमधील सत्ताधारी शिंदे गटाचे सहकारी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आता अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 29 ऑक्टोबर रोजी आमदार कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील राजकारणाची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबरला मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा […]
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]