- Letsupp »
- vidarbha
विदर्भ
-
BJP पदाधिकाऱ्याची फडणवीसांच्या नागपुरातच हत्या; नेमकं काय घडलं?
BJP : भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याचं नागपूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याचं नाव राजू डेंगरे असं आहे. तो पाचगाव येथे ढाबा चालवत होता. Telangana : PM मोदींसमोर तरुणीची निदर्शने : उंच खांबावर चढल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ […]
-
Bacchu Kadu : ‘निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन’; बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी
Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक […]
-
Anil Deshmukh यांचं मोठं विधान; सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार
Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काय म्हणाले अनिल देशमुख? आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल […]
-
Gram Panchayat Election Result : बीआरएसची एन्ट्री; भंडारा-बीडमधील 10 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
Gram Panchayat Election Result : तेलंगणाच्या (telangana)भारत राष्ट्र समिती अर्थात (BRS) पक्षानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या Gram Panchayat Election Resultमाध्यमातून महाराष्ट्रात (Maharashtra)झेंडा रोवला आहे. बीआरएस पक्षाला भंडारा (Bhandara)जिल्ह्यासह बीड (Beed)जिल्ह्यामध्येही लोकांची पसंती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर तसेच बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao)यांच्या बीआरएस पक्षाने वर्चस्व राखले आहे. बीडमधील […]
-
Gram Panchayat Election : राज्यातील 2,369 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, कोण मारणार बाजी?
Gram Panchayat Election: पुढील वर्षी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, आज सर्वच राजकीय पक्षांची लिटमस टेस्ट आहे. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा […]
-
जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून आरक्षण मिळते का ? राधाकृष्ण विखेंचा सवाल
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरंगे-पाटील याचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) अंतरवली सराटीत उपोषण सुरू असतांना आंदोलनाला हिसक वळण लागलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांची घर जाळण्यात आली होती. यावर आता महसूल मंत्री […]









