- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
श्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे घेताहेत तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न, थोरातांची विखेंवर टीका
Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
-
Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
-
Kolhapur : तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त… : पेटलेल्या कोल्हापूरमध्ये काय आहे सद्यस्थिती?
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील स्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
-
Satara : ‘कार्यक्षम जिल्हाधिकारी’ पुरस्कार मिळाला अन् 48 तासांतच तडकाफडकी उचलबांगडी
Ruchesh Jayavanshi : सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांची काल तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांची जयवंशी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार (Efficient Collector Award of State Govt) मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत राज्य सरकारने जयवंशी यांची बदली केल्याने […]
-
मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती… दगडफेकीवर अन्सार चाचांचं आवाहन
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात झालेल्या दगडफेकीनंतर सामना वडापावचे अन्सार चाचा यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्ही जर गुण्यागोविदांने राहिले तर अशा भानगडी उद्भभवनार नसल्याचं मत त्यांनी यावेळी केलंय. तसेच मायबाप तुम्ही भांडणं करु नका, माझी हात जोडून विनंती असल्याचंही ते म्हणाले आहेत. संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत अन्सार चाचा म्हणाले, मायबाप तुम्हाला आम्ही […]
-
संगमनेरमधील दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून धरपकड ! रात्रीतून आरोपी अटकेत
Sangamner Stone Pelting : संगमनेरमधील समनापूर (Samnapur) येथे मोर्चा संपल्यानंतर दगडफेक झाली होती. त्यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सतरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण हे संगमनेर व राहाता तालुक्यातील आहेत. (sangamner-stone-pelting-police-arrest-17-suspect) संगमनेरमध्ये मंगळवारी भगवा मोर्चा काढण्यात आला होता. […]










