- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
News Arena India Survey : पृथ्वीराज चव्हाण 2024 मध्ये पराभूत होणार? भाजपसाठी गुड न्यूज
News Arena India Survey Maharashtra : पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. या […]
-
News Arena India Survey : आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरेंच्या जागा धोक्यात ! नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ?
News Arena India Survey Ahmednagar : राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक 125 जागा भाजपला मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील. शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील. तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया […]
-
गणेश कारखाना निवडणुकीत विखेंना मोठा धक्का ! कोल्हे-थोरातांना आठ जागा
Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा […]
-
Kolhapur मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीवरुन उडी मारताना एकाचा मृत्यू
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]
-
राजकीय पोळी भाजू नका; जिल्हा विभाजनावर विखेंचे थेट उत्तर, पण राम शिंदेंना विभाजन हवे !
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर जिल्हा विभाजनाचा प्रश्न आता तापू लागला आहे. जिल्ह्याचे विभाजन होऊन मुख्यालय श्रीरामपूरला होण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर बंदही ठेवण्यात आले आहे. जिल्हा विभाजनाबाबत माजी पालकमंत्री, आमदार राम शिंदे (Ram Shinde) व पालकमंत्री, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचे मते स्पष्टपणे समोर आले आहे.( revenue-minister-radhakrishna-vikhe-on-district-sepration) श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात राधाकृष्ण […]
-
सांगली : फक्त एक संशय आला अन् राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा काटा काढला…
सांगली : सांगली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल घडली. नालसाब मुल्ला (Nalsab Mulla) (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. काल रात्री साडेआठच्या दरम्यान ही खुनाची घटना घडली. यानंतर आरोपी पसार झाले होते. या घटनेने […]









