Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नागपूर : सत्तेत येऊन दीड वर्षे झाली. पण अद्याप ना मंत्रिमंडळ विस्तार झाला ना आयोग आणि ना महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या. आता लोकसभा निवडणुका अगदीच तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी महामंडळ अन् आयोगांवरील नियुक्त्या तरी मार्गी लावा, अशी मागणी करत शिवसेना प्रतोद भारत गोगावले यांच्या नेतृत्वात […]
Shahajibapu Patil : माझं एकही पत्र अद्यापर्यंत फेल गेलेलं नाही, दुष्काळ संपवण्यासाठी सर्वच मंत्र्यांनी माझ्या पत्राला मंजुरी देत भरघोस निधी दिल्याचं काय झाडी काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत शहाजीबापूंनी आत्तापर्यंत पाण्यासाठी केलेल्या संघर्षाचा उलगडाच केला आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी विधानसभेमध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या दीड वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच यावेळी त्यांनी सरकारसाठी शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्त्वाचे आहेत. असे देखील अधोरेखित केलं आहे. Rajyasabha MP Suspend : लोकसभेनंतर राज्यसभेतही मोठी कारवाई! विरोधी पक्षातील 34 खासदार निलंबित… […]
मुंबई : राज्यभरातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने त्यांचा दुसरा आणि अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यभरातील मराठा समाजातील 54 लाख नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र […]
Ahmednagar News : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. व्यापारी ज्या गाळ्यांमध्ये आपला व्यवसाय चालवत आहेत. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे गाळे पाडण्यात यावे, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे. यामुळे आता संबंधित व्यापारी हे आक्रमक […]