अहमदनगर – केंद्र सरकारने कांदा निर्यादबंदी (Onion export ban)करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. यामुळं विरोधक आक्रमक झाले होते. आज विरोधकांनी कांद्याची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेही आज रस्त्यावर उतारले होते. चांदवडमध्ये त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकावर टीकेची झोड […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराला गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी अधिवेशानात (Winter Session 2023) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला तिकडं प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तिथं मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला कोण विचरतो? असा टोला जयंत पाटील […]
Gajanan Taur Murder : जालन्यातील मंठा चौफुली परिसरात एकावर गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गजानन तौर (Gajanan Taur) याच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपी पसार झाले आहेत. गोळीबारात मृत्यू झालेला गजानन तौरवर अनेक गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक समोर आली आहे. या घटनेमुळे […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
मुंबई : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तक्रारींसाठी महिला व बालविकास विभागाने तयार केलेली ‘आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले. शिवाय तत्कालीन महिला व बालविकास […]