Sambhajiraje Chatrapati : तत्कालीन सरकारने आरक्षण दिलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं, सरकारने गायकवाड समितीचा अहवाल हवा तसा सादर न केल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याने अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. आईला पाहून जरांगेंना […]
Udhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर टोलेबाजी केलीयं. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर असून शिर्डीमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. शरद पवार यांच्याबाजूनेही नेमके किती आमदार आहेत, याबाबतही खुलासा करण्यात येत नव्हता. आपल्यासोबत आवश्यक आणि गरजेएवढे आमदार असल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र अखेर या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. (Sharad Pawar […]
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange-patil) पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळतो. मराठा समाज आक्रमक झालेला पाहून सरकार नमलं. सरकारने मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला. मात्र, मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चा करुन सोडवणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) स्पष्ट केलं आहे. मंत्री विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून याचं दौऱ्यादरम्यान, धनगर आरक्षण आंदोलकाने त्यांच्यावर निवेदन सादर करुन भंडाऱ्याची उधळण केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान बोलताना हा प्रश्न आपण […]
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता राज्यभरात मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे, अशातच आता बीडमधील वासनवाडी ग्रामपंचायतसमोर मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, जमिनीत गाडलेल्या अवस्थेत महिलांकडून “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच” अशा घोषणा दिल्या जात आहेत. अद्यापही चर्चेचा […]