वर्षा निवासस्थानावरील बैठक खेळीमेळीत झालीय, संभ्रम निर्माण करुन राजकीय पोळी भाजू नका, या शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना सज्जड दम भरलायं. दरम्यान, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याची माहिती समोर आली होती. तर वर्षा निवासस्थानावर शिवेसेनच्या झालेल्या बैठकीत दोन आमदारांची मंत्रिपदावरुन जुंपल्याच्याही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर उदय […]
Priesident Draupadi Murmu at Nagapur : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी […]
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडाने शिंदेंची शिवसेना (Shivsena) कमालीची अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नाराज आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत मंत्रिपदावरुन चर्चा सुरु असताना, अचानक काही आमदार एकमेकांना भिडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर मंत्रिपद मिळत नसल्याने ही अस्वस्थता इतकी […]
मुंबई : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार नाराज असून त्यांना ठाकरेंकडे परतीचे वेध लागले आहेत अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. […]
SamarjeetSingh Ghatage : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला. तसेच यावेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक […]
अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात भर रस्त्यावरच ज्वालाग्रही पदार्थ वाहुन नेणाऱ्या टॅंकरने पेट घेतल्याची घटना घडलीय. पाथर्डी तालुक्यातील राज्य महामार्गावरच असलेल्या केळवंडी गावात ही घटना घडलीय. भीषण अपघात झाल्यानंतर या टॅंकरने अचानक पेट घेतला आहे. दरम्यान, ट्रकच्या आगीत 4 जण गंभीरपणे भाजल्याची माहिती मिळत असून काही प्रवासी महिला ट्रकमध्ये अडकल्याने भीती व्यक्त केली जात आहे. Maharashtra Politics […]