Old Pension Scheme : दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये […]
मुंबई : आम्ही शेतकऱ्याना 1 रुपयांत पीकविमा दिला तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा सवाल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केला आहे. आज अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धुतलंय. दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसेच मिळाले नाहीत. महाविकास आघाडीच्या […]
Thane : शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येतो आहे. आंदोलनकर्त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काही मागण्या आहेत. सध्या हा मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याअगोदर राज्याचे मंत्री दादा भुसे व अतुल सावे हे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत व त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. याबाबत मंत्री दादा भुसे व अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना […]
दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. ही […]
मुंबई : आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचे आजोबा मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूर (Indapur)तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून (Department of Tourism)दोन कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल, अशी […]
मुंबई : दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे? नेमकेचि बोलायचे तर, प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे, अशी सुर्यकांत डोळस यांनी लिहिलेली वात्रटिकाच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात वाचून दाखविली आहे. राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी, स्मृती इराणींचा हल्लाबोल तसेच जयंतराव तुम्ही सुर्यकांत डोळस यांच्या मोजक्याचं दोन वात्रटिका वाचलेल्या दिसताहेत, असं प्रत्युत्तर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील […]