राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर आपली गाणी व रील्स टाकत असतात. आज त्यांनी आपली मुलगी दिवीजासोबत रंग खेळतानाचा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे. आज धुळवड असून सर्व जण आज रंग खेळत असतात.त्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेलवर […]
Sambhajinagar : औरंगाबाद जिल्ह्याच्या (छत्रपती संभाजीनगर) नामांतराच्या मुद्द्यावर सध्या राजकारणाचा पारा चढला आहे. या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी उपोषण केल्यानंतर या वादाला अधिकच हवा मिळाली आहे. ठाकरे-शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे. […]
Ahmednagar News : नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar) ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यांनी प्रवास करावा लागतो. आमदार-खासदारांनी उपोषणे केल्यानंतरही रस्त्यांचे भाग्य काही उजळत नाही, ही येथील परिस्थिती असून रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. आज याच खराब रस्त्यांचा फटका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्यालाही बसला. अजित […]
मुंबई : ठाण्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) शाखेवर काल शिंदे गटाने दावा केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या घटनेवर राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिल्यानंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतांना खास आवाहन केले आहे. वाचा : सत्तेतून पैसा […]
धाराशिव : शिवसेना (ShivSena) प्रमुखांच्या आर्शीवादामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) निवडून आले. खरंच सावंतांना खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि परत निवडणुकीला उभा राहायचं. डिपॉझिट नाही गेलं तर ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) नाव लावणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार तानाजी […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठे बदल होत आहेत. काल रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिकांची (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. त्यामुळे पिकांचं […]