- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणांचा धिंगाणा…
अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागातील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा प्रकार घडला. दर्ग्याच्या उरुसादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (youth riotby taking photo of aurangzeb at ahmednagar) पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला फकिरवाडा परिसरात असलेल्या हजरत दम्मा हरी दर्ग्यात […]
-
अहमदनगरमध्ये लव्ह जिहाद? पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप; किरीट सोमय्या मैदानात
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण घडले असल्याचा दावा भाजप (BJP) आमदार राम शिंदे (Ram Shinde) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी केला आहे. कर्जतमधील दुरगाव येथील आझीम अकील शेख याने एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे, असे ट्विट करत सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, कर्जत पोलिसांकडे दाद […]
-
सांगली जिल्हा हादरला! कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी लुटले 13 कोटींचे दागिने
सांगली शहरामधील वसंत कॉलनी येथील रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरूमवर पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रविवारी भर दिवसा दरोडेखोरांनी गोळीबार करत शोरूममधून 13 कोटी रुपये किमतीचे दागिने लुटले आहे. या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दरोड्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक ग्राहक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली […]
-
‘हे स्मशानात इव्हेंट करणारे सरकार’; रेल्वे अपघातावरुन राऊतांचे खडेबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओडिसा येथील बालासोर अपघातावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या अपघाताचे प्रायश्चित्त कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी ज्यावेळी घटनास्थळावर गेले तेव्हा तिथे देखील मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. हे अपघाताचे […]
-
शिंदे-फडणवीस यांचा दिल्ली दौरा; मध्यरात्री गृहमंत्री अमित शहांसोबत खलबत अन् सूचक ट्विट
दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. “आम्ही दिल्लीत येत राहतो. विकास प्रकल्प असोत, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाचा प्रश्न असोत, कोकणातील पाणी प्रश्न असोत आणि शेतकर्यांचे हाल असोत, राज्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे,” असं शिंदे यांनी भेटीला […]
-
वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे शेड थेट रस्त्यावर, महामार्गावरील वाहतूक ठप्प
तालुक्यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे […]










