महाराष्ट्र भाजपचे ( BJP ) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर ( Supriya Sule ) ट्विट करत निशाणा साधला आहे. ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?, असा प्रश्न विचारत त्यांनी सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. याआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा […]
मुंबई – राज्यात नाशिक पदवीधर निवडणूक पदवीधर निवडणूक चांगलीच गाजली.या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. निवडणूक निकालानंतर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasahed Thorat) यांनी दिलेला राजीनामा तसेच थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद प्रकर्षाने दिसून आला. या मुद्द्यावर नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. बाळासाहेब […]
सातारा : भुयारी गटार योजना सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) गळ्यातील पांढरा हत्ती झाली आहे. पाच-सहा वर्षे झाले तरी काम पूर्ण होत नाही. प्रशासक येऊन देखील वर्ष झालंय. तरीही काम रडत चालू आहे, असा आरोप भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांनी केला आहे. पूर्वी एचटीबी प्लॉन्ट एका ठिकाणी करायचं ठरलं होतं. पण सातारा विकास […]
माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकरी भरती सुरु होती. या प्रकरणामध्ये मंत्रालयात काम करणारे कर्मचार देखील सहभागी असल्याची माहिती आहे. या बोगस काम करणाऱ्या लोकांनी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी यशवंत कदम यांनी गोवंडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर […]
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, एक व्यक्ती, एक समूह, एक विचार, एक तत्त्वज्ञान याच्या आधारे देश घडत नाही, तो बिघडत नाही. नागपुरातील कार्यक्रमादरम्यान संघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, समाज हा गुणांच्या जोरावर चालतो, समाजाच्या गुणांच्या जोरावर व्यक्ती, समूह, विचार, तत्वज्ञान बनत नाही. ते बिघडत नाही. ते वेगळे आहे, आज […]
नाशिक – महाविकास आघाडी सरकारकडून (MVA) मला अटक होणार होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सातत्याने करत आहेत. पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी वक्तव्य केले आहे. हा फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशझोतात यायचे होते. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत होते, असे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुनावले. राऊत […]