मुंबई : आपल्या कपड्यांच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. यामुळे महिला राजकीय नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात उर्फी जावेद प्रकरणामुळे शाब्दिक वाद निर्माण झाले आहे. या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिला समर्थन […]
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. दरम्यान मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विट देखील केला आहे. ट्विट मध्ये म्हंटल… ‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व […]
बुलढाणा : अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सहा महिने उलटूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्यानं टीका केली जातेय. आता शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर परखड भाष्य केलंय. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ […]
मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती […]
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर टीका खूप टीका केली जात आहे. संजय राऊत आमच्यावर सातत्यानं टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते, अशी […]