- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत कॉंग्रेसला पडायचंच नाही
Nana Patole On CM Post : राज्यात (Maharashtra) सध्या आगामी मुख्यमंत्रिपदाची (CM Post)स्पर्धा सरु आहे. त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी (Congress)महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल. काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत. आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी […]
-
शिंदेंचा पवारांना दुसरा धक्का! राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा तालुकाध्यक्षही गळाला
Ram Shinde VS Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चुरस आहे. या मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे-अमित शाह न […]
-
Barsu Refinery : “पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी बोला, तरचं…” विनायक राऊत आक्रमक
सरकारला जर हा प्रकल्प चांगला आहे, असं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांच्या छावण्या हटवून लोकांशी थेट संवाद साधायला हवा. लोकांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगायला हवं. अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बारसू प्रकरणातील हे प्रश्न मांडण्यासाठी आज आंदोलक आज उद्धव ठाकरे यांना भेटल्याची माहितीही विनायक राऊत यांनी आज […]
-
शेतकऱ्यांना विचारात घेऊनच …. बारसु प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
Eknath Shinde On Action Mode : शरद पाइरांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्यावर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यायचा हे मी काय सांगनार ते त्यांनाच विचार. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत त्यामुळे त्या गांभिर्याने घेत असतो. बारसु प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. […]
-
तुळजापूर ते मंत्रालय निघणार ‘मराठा वनवास यात्रा’; आरक्षण मुद्दा पुन्हा पेटणार
Maratha Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. यावरुन आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे 2019मधील एमपीएससीच्या जाहीरातीनुसार नोकरी मिळालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्य सरकारला […]
-
लोणीकडे निघालेलं लाल वादळ थांबलं; सरकारच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]










