- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Shivendra Raje : टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा शिकवू नये, उदयनराजेंना टोला
सातारा : साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील वाद हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. यातच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या एका आरोपावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinh raje bhosale) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतींच नाव सांगणारे टोलनाके चालवतात, लोकांना धमकावून, मारहाण करतात. तुमचे टोलनाक्याच्या अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून असे टोलनाका चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा […]
-
मविआच्या एकजुटीचं भांड लवकरच फुटणार, आमदार शहाजीबापूंचं भाकीत
सोलापूर : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर असल्याच्या रागापोटीच महाविकास आघाडीची एकजूट चाललेली आहे, या एकजुटीचं लवकरच भांड फुटणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय. यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह, कॅम्पस क्वारंटाईन दरम्यान, आज काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाच्या नेत्यांनी दांडी मारली. याउलट राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर […]
-
ओबीसीवरून छगन भुजबळांनी भाजपला फटकारे; मोदी हे आडनाव
नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत. खासदारकी गेली आता […]
-
मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांचा फोटो
मुंबई : सध्या राज्यासह देशात सावरकर यांच्यावरून वाद सुरु आहे. राहुल गांधींकडून सावरकरांचा विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा निषेध करत आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा ( Savarkar Gaurav Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
-
मंत्री आठवले म्हणाले… तेव्हा जनताच राहुल गांधीनां धडा शिकवेल
मुंबई : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवलयाने नियमानुसारच रद्द केली आहे. त्यांनी वेळोवेळी खालच्या स्तराचे निराधार आरोपांचे नकारात्मक राजकारण केले आहे. त्यांनी मोदी या ओबीसी समाजातील आडनावाचा उल्लेख वाईट करून ओबीसींचा अपमान केला आहे. या प्रकरणी माफी मागण्यास नकार देणाऱ्या राहुल गांधींची मागासवर्गीय समाजाबद्दलची जातीवादी मनोवृत्ती उघड झाली आहे. त्यामुळे लोकसभा […]
-
NCP On Field अधिवेशन संपले… दुसर्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते फिल्डवर!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसांच्या उत्तर […]










