सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी काय आणि कसा गोंधळ झाला हे सांगितलं.
Cabinet's big decision मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान या योजनेचा सरकारला मोठा फायदादेखील झाला.
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात.