Nishikant Dubey यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याची भाषा केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला होता. मंत्रिपद गेल्यानंतर १५ दिवसांत
Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा […]
उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे (Ramdas Kamble) यांनीही आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला.
Sanjay Nirupam On Jitendra Awhad : जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते, असं शिंदे गटाचे नेते संजय निरुपम म्हणाले.