एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटला जाणारी फेरीबोट समुद्रात उलटल्याची माहिती समोर आली असून या फेरीबोटीत 35 प्रवासी अडकले असून बचावकार्य सुरु आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, […]
मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक-दोन दिवसांत खातेवाटप होईल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तथापि
विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव जवळपास कन्फर्म केलं आहे त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.