एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसंच, जे मंत्री झालेत
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाराज आमदार काही वेळ रडतील, त्यांच्या अश्रूंना काय किंमत? असा प्रश्न उपस्थित करत एखाद-दुसऱ्या नाराज आमदारामुळे
मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोरच त्यांची नाराजी प्रकट केली. ज्यांचा मुलगा
छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.