पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे."
रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले.
वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश
सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, परभणी