पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश
सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, परभणी
मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.