मिरा भाईंदर येथे राज ठाकरे यांनीि आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हमला केला. हिंदी भाषेवरून थेट इशाराच दिला.
दि. ३० जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक वादळी चर्चा, प्रश्न आणि घडामोडींनी गाजल. त्यानंतर आज अखेर तेसंपलं आहे.
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हनीट्रॅपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अनेक घटनांची सविस्तर उत्तर दिली.
Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट आहे. त्यावरून विधानभवनात चांगलीच खडाजंगी झाली.