उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता.
या दुर्घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनीच हा अपघात नेमका का झाला, याबाबत माहिती दिली
र्ल्यात एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. बेस्ट बसने (Best Bus) अनेकांना उडवल्याची माहिती आहे
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना पुढील
कुलाबा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वांत लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती-धर्मातील लोक येथे राहतात. मासे मारणारे कोळी समाजातील लोक
राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझं गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता.