- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबईतील टोल बंद होणार का? राज ठाकरे यांच्या धमक्यांना मुख्यमंत्री बधले नाहीत
मुंबई : मुंबई आणि राज्यभर असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांची भेट घेतली. टोलची रक्कम जाते कुठे? मनमानी पद्धतीने टोलवसुली केली जाते. यासह अनेक मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. ठाण्यात सुरू असलेल्या उपोषण सांगता वेळी राज ठाकरे यांनी टोलबंद करा अन्यथा टोल नाके जाळू […]
-
राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय ठरले ? ठाकरेंची उद्या दहाची ‘डेडलाइन’
मुंबईः राज्यातील टोलप्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे. या प्रश्नावर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. टोलप्रश्नावर (Toll issue) मनसेची (MNS) मागणीची यादीच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय झाला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. टोलनाक्याप्रश्नी उद्या सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांच्या घरी […]
-
समीर वानखेडेंना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
Sameer Wankhede Death Threat : आर्यन खान प्रकरणामुळं चर्चेत आलेले एनसीबी मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मागे लागलेला दृष्टचक्राचा फेरा कायम आहे. वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुरूच आहेत. आताही वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ड्युटीवर असताना सोशल मीडियावर धमकीचा (threat) मेसेज आल्याचा […]
-
कंत्राटी पोलीस नेमण्यासाठी सरकार वर्षाला 100 कोटी रुपये का देतंय? कंत्राटी भरतीचा निर्णय का?
Mumbai Police : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने (Department of Home Affairs) घेतला. ही भरती राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (MSSC) 11 महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल. मुंबई पोलिसांत मनुष्यबळाची तीव्र कमतरता असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला. या 3,000 कर्मचाऱ्यांना मुंबई पोलीस दलात […]
-
दादा भुसेंवर केलेले आरोप म्हणजे, अंधारात तीर मारण्याचा प्रयत्न; शीतल म्हात्रेंचा राऊतांवर घणाघात
मुंबई : ससूनमधून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याच्या पलायनामागे मंत्री दादा भुसे यांचा हात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याबाबत नाना पटोलेंनी प्रथम भाष्य केलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी भुसेंचं नाव घेत चौकशीची मागणी केली. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुसेंचा ड्रग्ज माफियांशी काय कनेक्शन आहे, याची चौकशी करावी, […]
-
Sharad Pawar : ‘काँट्रॅक्ट भरती’ पवारांच्या निशाण्यावर, म्हणाले, आता…
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मुंबईत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. सरकारी नोकरीत रिक्त पदांची संख्या जास्त आहे. काँट्रॅक्ट पद्धतीने भरती करू असं सरकार म्हणतंय. जर असं झालं तर त्यात आरक्षण नाही. गरीब वर्ग […]









