- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘कामगारांच्या खिचडीचोराला बावनकुळेंचं महत्व कळणार नाहीच’; राणेंचा राऊतांवर घणाघात
Nitesh Rane replies Sanjay Raut : ‘कोण आहेत हे बावनकुळे? म्हणणारा संजय राजाराम राऊत, त्याचं बरोबरच आहे. बावनकुळेंना हा कसा ओळखणार?, महाराष्ट्र आणि भाजपसाठी त्यांचं काय योगदान आहे?, हे संजय राऊतसारख्या खिचडीचोर, पत्राचाळच्या मराठी माणसांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करणारा 420, याला बावनकुळेंची ओळख असूच शकत नाही. सामान्य गरीब कामगारांच्या हक्काची खिचडी खाणारा […]
-
तीन मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर
नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट […]
-
Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर , काय आहेत लक्षणं?
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात आल्यानंतर आता झिका व्हायरसने (Zika virus) धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईतील चेंबूर भागात एका वृद्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झिका […]
-
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Mansukh Hiren murder case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी (Mansukh Hiren murder case) अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी जामीन मंजूर केला. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ […]
-
शरद पवारांच्या सभेची अजितदादांना धास्ती, आधीच केला अजेंडा क्लिअर; म्हणाले, आम्ही…
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
-
राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार का ? अजित पवारांचे रोखठोक उत्तर
मुंबईः यंदा राज्यात पावसाने दडी मारली आहे. काही भागात जास्त पाऊस तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील धरणेही भरलेली नाही. त्यामुळे उर्वरित पाऊस न पडल्यास राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा, अशी मागणी काही आमदार करत […]










