- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
PRAKASH BAL ; …तर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राजीनामे द्या
मुंबई : मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. आज लोकसभा लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी (Disqualified) रद्द केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा […]
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द; महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ, विरोधकांचा सभात्याग
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)) आणि ठाकरे गटाने सभात्याग केला. आज देशातील लोकशाही संपुष्टात अशी टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले म्हणाले, आज आपला देश हुकमशाहीच्या दिशेने जात आहे. आमचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय […]
-
राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू नका; जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या अधिवेशनात आक्रमक होऊन बोलत आहेत. ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार जुंपली आहे. आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विजेसंदर्भातील टोरंटो कंपनीसंबंधित मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. टोरंटो प्रकरणी उगाच राजकीय पिना मारुन ते पाप माझ्या गळ्यात घालू […]
-
Stamp Duty : मुद्रांक शुल्क 7 टक्क्यांवरुन 8 टक्के होण्याची शक्यता, 1 एप्रिलपासून वाढण्याची शक्यता
मुंबई : तुम्ही जर घर, जमीन आणि तसम व्यव्हार करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तर येत्या १ एप्रिलपासून राज्यात मुद्रांक शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क ७ वरून ८ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, पिंपरी- चिंचवड आणि नागपूर दस्तखरेदी गहाणखत व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्कात वाढ होऊ शकते. त्यामुळे ३१ […]
-
विमानसेवा… पुणे – मुंबई प्रवास होणार अवघ्या तासाभराचा
मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार […]
-
अमृता फडणवीसांकडे दहा कोटींची खंडणी मागितली कशी?
मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे व खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे. फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) व तिचे वडिल अनिल जयसिंघानी हे अटकेत आहेत. अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचून त्यांच्याकडे दहा कोटींची खंडणी कशा पद्धतीने मागण्यात येत होती, याबाबत काही बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत. अमृता […]










