- Letsupp »
- mumbai
मुंबई
काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
बोट बुडेल तेव्हा ‘तो’ उंदीर पहिला पळेल, राजन विचारेंनी म्हस्केंना डिवचले !
Rajan Vichare On Naresh Mhaske: उद्धव ठाकरे गटातील नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते यांच्यामध्ये कोणत्याही मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असतात. आता खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , खासदार श्रीकांत शिंदे व शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Naresh Mhaske) यांच्यावर जोरदार टीका केली. नरेश म्हस्के हे उंदीर आहेत. बोट […]
-
अजितदादांच्या नाराजीवर राणेंचे थेट उत्तर, ‘पक्ष शरद पवारांचा…’
Narayan Rane on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने […]
-
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होताच वर्षा गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल
Mumbai Congress : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राज्यात खांदेपालट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड […]
-
काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले
Mumbai Congress : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी ही बदलण्यात येत आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत […]
-
Saraswati Vaidya नाही तर ‘सरस्वती मनोज साने’ : दोघांचे लग्न झाल्याचे पोलीस तपासात उघड
Saraswati Vaidya Murder case : मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी मनोज साने याने आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, आमच्यात कधीही शारिरिक संबंध आले नाहीत, सरस्वती माझ्या मुलीसारखी होती, तिला मी मारलं नसून तिने आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज […]
-
Mira Road Murder Case : मनोज अन् सरस्वती आश्रमात यायचे तेव्हा ‘ती’ खूश होती पण…
Mira Road Murder Case : मुंबईच्या मीरा रोड भागात मनोज साने (Manoj Sane) नामक व्यक्तीने आपली लिव्ह इन रिलेशनमधील पार्टनर सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हिची निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे शिजवल्यानंतर कुत्र्याला खाऊ घातल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्याकांडानंतर अनेक खुलासे […]









