- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘कायद्यानुसार मी कोट्यावधीची मालकीण’; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणुक आयोगाची फसवणूक केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असा आरोप करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याची कागदपत्रं मी देणार आहे. निवडणुकीच्या आधी सादर […]
-
…म्हणून राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा; वंचित आघाडीची मागणी
काही दिवसापूर्वी पार पडलेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून वंचित बहुजन मुस्लिम आघाडीने विरोधी भूमिका घेतली आहे. याच प्रकरणात राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर […]
-
Govind Pansare Murder Case: पानसरे हत्येबाबत एटीएसच्या हाती नवा सुगावा
Govind Pansare Murder Case: कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या एटीएसला (ATS) याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणातील दोन फरार आरोपी सारंग अकोलकर (Sarang Akolkar) आणि विनय पवार (Vinay Pawar) यांच्या संबंधात नवे धागेदोर हाती लागले. तपास यंत्रणेने सादर केलेल्या सीलबंद अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारी वकील मनकुवर […]
-
जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या? मोहित कंबोज याचं खळबळजनक ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
-
मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
ठाणे : संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या (Municipal Corporation) वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार […]
-
गद्दारी, स्वार्थ कधी मनाला शिवला नाही म्हणत टॅक्सीचालकाने तीन लाख केले परत
मुंबई : पैसा दिसला की अनेकांचे डोळे पांढरे होतात. त्यात लाखोंनी पैसे सापडले तर अनेक जण इमानदारीचा ठेवा कपड्यात गुंडाळून खुंटीलाही टांगतील. पण एका टॅक्सीचालकाने प्रामाणिकपणाने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. आसामहुन कॅन्सरवर उपचारासाठी आलेला रुग्ण पैशांची बॅग टॅक्सीमध्ये विसरला होता. हीच लाखो रुपयांची बॅग टॅक्सीचालकाने प्रवाशाला सर्वांच्या साक्षीने परत केली आहे. Chandrakant Patil यांच्यावर धंगेकरांची […]










