- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद
मुंबई : काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अस्लम शेख यांच्यावर मुंबईतील मालाड पश्चिम मढ येथील बेकायदा स्टुडिओवरून गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. त्या पत्रात सोमय्या यांनी बेकायदा स्टुडिओ बांधण्याासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती, ज्यात एक हजार कोटी […]
-
धक्कादायक ! तीन अतिरेकी मुंबईत घुसले ? ; फोनमुळे उडाली खळबळ
Mumbai Terrorist : आर्थिक राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी घुसल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खणखणला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. लागलीच पोलिसांकडून खरेच असे दहशतवादी शहरात घुसले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे. तीन दहशतवादी मुंबईत आल्याचा पोलीस […]
-
युवासेनेची रणरागिनी हरपली, दुर्गा शिंदे यांचं हृदयविकाराने निधन
मुंबई :उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चात सहभागही झालेल्या एक महिला पदाधिकाऱ्यांचा मृत्य झाला आहे. युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले -शिंदे (Durga Shinde ) असे मृत्यू झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने कार्यकर्त्यांमधून मोठी हळहळ व्यक्त […]
-
Eknath Shinde : सावरकरांचे ‘हिंदुत्व’ बाळासाहेबांना प्राणाहून प्रिय… मुलगा मात्र अपमान सहन करतो!
Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय होते. मात्र, त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी हे वारंवार आपमान करत आहेत. म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना ‘सावरकर गौरव’ यात्रा काढून मुहतोड उत्तर […]
-
फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले
ठाणे : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा अन् शहर येत नाही का? असा खोचक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यात घडलेला प्रकार गंभीर असून राज्य सरकारने रोशनी शिंदेला तत्काळ संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…
मुंबई : येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पैसे कमवायचा ठेका काय फक्त इंदुरीकरांनी घेतलाय का? जयंत पाटील म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी विभागीय स्तरावरील प्रमुखांवर जबाबदारी टाकण्यात […]










