- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अजित पवार, जयंत पाटील यांची सत्ता गेली तरी, ‘त्या’ कामाबद्दल ब्राम्हण संघटनेतर्फे सत्कार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद […]
-
एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबई ; मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस-एमयुटीपी हे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री […]
-
राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, 3 जणांचा मृत्यू
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 562 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दैनंदिन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र (Mumbai Corona) हे देशातील तिसरे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त (Corona update) केरळ आणि दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. […]
-
Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले
मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली पण त्यांच्या सभेचे मैदान भरले नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगरमध्ये दंडवत घातला होता पण तुम्ही तर काँग्रेससमोर लोटांगण घातले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप त्यांनी केलं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनाला देखील वेदना झाल्या असतील. आपण काय […]
-
जनतेचा पैसा अदानींच्या खिशात घातला, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
मुंबई : मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार […]
-
Maharashtra Politics: ठाकरेंकडून शिंदेंची दगडाशी तुलना; म्हणाले, माझ्या भात्यात…
Maharashtra Politics: शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde group) जोरदार टीका केली आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण चोरलं असलं तरी प्रभू राम माझ्याजवळ आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती, आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत, असा खोचक टोला […]










