- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
खारघरमधील मृत्यूनंतरही ठाण्यात दुपारी १२ वाजता सरकारी कार्यक्रम; जितेंद्र आव्हाड संतापले
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
-
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर; नागपूरने मारली बाजी
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]
-
तापमान 42 अंशावर, ठाणे महानगरपालिकेने दिला सतर्कतेचा इशारा; सांगितलं ‘ही’ काळजी घ्या
Temperature at 42 degrees, Thane Municipal Corporation issues alert : दोन दिवसांपूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. दरम्यान, राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला […]
-
Thane Fire : ठाण्यात दोन इमारतींना भीषण आग, 10 तासांनंतर आग आटोक्यात
Fire In Thane Cine Wonder Mall : ठाणे जिल्ह्यातील दोन इमारतींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सिने वंडर मॉल जवळील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने शेजारच्या सिने वंडर मॉलला देखील आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने […]
-
लोभाचा मुंबईकरांना फटका बसतोयं, आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई महापालिकेच्या कामाकाजावर पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत. भ्रष्ट प्रशासन आणि सरकार आपला वाटा उचलत आहे, या लोभाचा मुंबईकरांना फटका बसत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत टीका केलीय. झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले आदित्य ठाकरे ट्टिटमध्ये म्हणाले, पुरवठादारांकडून खडीचा […]
-
Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र
Ajit Pawar On Maharashtra Bhushan Award ceremony : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील […]









