- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Balasaheb Thorat यांनी राजीनामा दिला का ? नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाही, त्यांच्याशी काही बोलणं देखील झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
-
Maharashtra Politics : ‘मजा येईल.., ‘राज्यपाल पदासाठी राणेंच्या नावावर राऊतांचं बोलकं विधान
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या ६ महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यावर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात कायम वाद चालूच असल्याचं दिसत […]
-
Mental problems : देशात आता मानसिक आरोग्य तपासणी: कोविडने वाढली समस्या?
मुंबई : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण (Mental Health Survey) प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे.यासाठी मुंबईतील (Mumbai) टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात […]
-
Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे तर पंडितांनी निर्माण केल्या
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. भागवत म्हणाले की, जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली आहे. रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवतांनी हे विधान केले आहे. जेव्हा आपण उपजीविका करतो, तेव्हा समाजाप्रती आपली जबाबदारी असते. जेव्हा […]
-
Gautam अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करा, मुंबईत काँग्रेसचं आंदोलन
मुंबई : उद्योजक गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या प्रमुख मागणी उद्या मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थिती राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप काँग्रेसकडून […]
-
वरळीतून लढा, असं आव्हान Aaditya Thackeray यांनी देताच मुख्यमंत्र्यांची वेगळीच खेळी
मुंबई : मुंबईत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला आहे. मी […]










