बांगलादेशातून ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना भारतात आणावे, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील एआय इंजिनिअर अतुल सुभाषने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय. त्यानंतर पत्नीने अतुल सुभाषवर केलेल्या आरोपांची यादीच समोर आलीयं.
गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे गेल्या काही दिवसांपासून पक्षपातीपणे वागत असल्याचं दिसतं आहे. सभापती जगदीप धनकर
देशातील इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आता महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव
Atul Subhash : पत्नीची त्रासाला कंटाळून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं.