बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने त्यांच्या यालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.
अन्न सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत जगातील आठवा चिंताजनक देश ठरला आहे.
आसाममधील आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांतच आत्महत्या केली.
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.