लखनऊ : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडी आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी साथ सोडल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल हा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले […]
PV Narsimha Rao : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना आज भारतरत्न (PV Narsimha Rao) पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत या पुरस्कारांची घोषणा केली. नरसिंहराव यांच्यासह एमएस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाला. पीव्ही नरसिंहराव 1991 ते 1996 या चार वर्षांच्या काळात […]
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. चौधरी चरणसिंग आणीबाणीच्या काळात खंबीरपणे लढले पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम […]
Haldwani Violence News : उत्तराखंडातील हल्द्वानी जिल्ह्यातील बनभूलपुरा येथे (Haldwani Violence) काल अवैध अतिक्रमण हटवण्यावरून जोरदार धुमश्चक्री उडाली. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या वाहनांन आग लावली. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे आणि शाळांना सुट्टी देण्यात […]
आरबीआयचे ( Reserve Bank of India>a ) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात सलग सहाव्यांदा रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच हा दर साडेसहा टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये अर्थात ईएमआयमध्ये (EMI) कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, रेपो रेट म्हणजे नेमके […]
White Paper : संसदेच्या अधिवेशनामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या वर्षीचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचं सगळंच बाहेर काढत हल्लबोल चढवला होता. आता निर्मला सीतारामण यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या अर्थव्यवस्थेच्या नूकसानीसंदर्भात श्वेतपत्रिकाच काढत हल्लाबोल […]