Bharat Ratna Award 2024 : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न (Bharat Ratna Award) जाहीर झाला आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी (24 जानेवारी) कर्पूरी ठाकूर यांची जयंती असताना केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. Karpoori Thakur awarded the Bharat Ratna (posthumously). He was a former Bihar Chief Minister and […]
Loksabha Election : सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वार वाहु लागलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच सोशल मीडियावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं (Election Commissioni) एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामध्ये येत्या 16 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या पत्राबाबत आता निवडणूक आयोगाकडून खरं सांगण्यात आलं आहे. […]
Subramanian Swamy : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं (ayodhya ram mandir)लोकार्पण पार पडलं. त्यानंतर आज सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. या कार्यक्रमात देशभरातील अनेक सेलिब्रिटी […]
अयोध्येमध्ये काल (22) जानेवारी भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची (Shree ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीसोबतच आणखी एका गोष्टींची जास्त चर्चा झाली. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 11 दिवसांचे कडक अनुष्ठान. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हे 11 दिवसांचे अत्यंत कडक असे व्रत ठेवले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी रामाचं दर्शन सुरु करण्यात आलं आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहे. अचानकच अयोध्येत रामभक्तांचा महापूर आल्याने योगी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच सीमा बंद करण्यात आल्या […]
Budget Expectations : केंद्र सरकारने अर्थसंकल्पाची तयारी केली आहे. फेब्रुवारीत अर्थसंकल्प (Budget Expectations) सादर होईल. मासिक आयकर आणि जीएसटी संकलनात वाढ झाल्याने अर्थसंकल्पात निधी वाटप करण्याच्या स्थितीत असेल. अर्थसंकल्पात देशातील गरीबांवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. मनरेगा, ग्रामीण रस्ते, पीएम किसान सन्मान निधी आणि पीएम विश्वकर्मा योजना यांसारख्या सामाजिक योजनांसाठी सरकार आर्थिक सक्षमीकरणाच्या मार्गापासून […]