- Letsupp »
- national
देश
-
भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी ‘या’ दिवशी करणार जाहीर, मोदीं-शाहांच्या नावाचा असणार समावेश
Lok Sabha Elections : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर भारतीय जनता पक्ष (BJP) 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. या यादीत 100 उमदेवारांची भाजप घोषणा करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र […]
-
नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून होणार लागू, गृहमंत्रालयाने काढली अधिसूचना; काय आहेत हे कायदे?
Criminal Laws Notification: केंद्र सरकारने (Central Govt) अलीकडेच ब्रिटिश राजवटीत बनवलेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे (Criminal Laws) बदलले आहेत. या तीन कायद्यांची अंमलबजावणी १ जुलैपासून देशभरात सुरू होणार आहे. सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात भारतीय साक्ष अधिनियम 2023, […]
-
हृदयद्रावक घटना! टॅक्टर ट्रॉली तलावात पलटी झाल्यानं २२ जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने उत्तरप्रदेश हादरलं
Kasganj Accident UP: उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात एकूण 22 मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवारी सकाळी घडला. आव्हाड, तुतारी वाजवा अन् […]
-
आसाम सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम विवाह कायदा रद्द; UCC च्या दिशेने वाटचाल
Muslim Marriage Act : उत्तराखंड राज्याने मागील आठवड्यात समान नागरी कायद्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर आता आसामनेही त्याच दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने काल (शुक्रवार) रात्री 1935 चा मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता येथून पुढे मुस्लीम विवाहाची नोंदणी विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत होईल. […]
-
शेतकरी आंदोलन पोहोचले सुप्रीम कोर्टात, दिल्लीच्या सीमा खुल्या करण्याची मागणी
Farmer Protest : दिल्लीत शेतकऱ्यांचे (Farmer Protest) सुरु असलेले आंदोलन आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले आहे. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यापासून रोखू […]
-
Rahul Gandhi यांच्या व्यसनी तरुणावरच्या टिप्पणीवर भडकले पंतप्रधान !
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश मध्ये आल्यानंतर एका व्यसने तरुणाबद्दल केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले की काशीमध्ये येऊन काँग्रेसचे युवराज येथील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत. काय म्हणाले होते राहुल गांधी? राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेचे […]










